महाराष्ट्राच्या जलविकासाचा आर्किटेक्ट वॉटर मॅन देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्राचे वॉटर मॅन म्हणून परिचित असलेले नेते देवेंद्र फडणवीस यांनी जलसंधारण आणि पाण्याच्या शाश्वत व्यवस्थापनासाठी केलेले काम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागासाठी क्रांतिकारी ठरले. जलयुक्त शिवार योजना ही दुष्काळग्रस्त भागातील लोकांसाठी संजीवनी ठरली. देवेंद्र फडणवीस यांची दूरदृष्टी आणि प्रशासकीय कौशल्यामुळे जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून हजारो गावांमधील जलसाठे पुनर्जिवित झाले, आटलेल्या विहिरींना पाझर फुटला, पाणी आले आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले.

२०१४ मध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचा चंग बांधला होता. यासाठी त्यांनी विविध प्रकारच्या योजना आणल्या. त्या यशस्वीरीत्या राबवल्या आणि त्यातून महाराष्ट्राला पाणी सुद्धा उपलब्ध करून दिले. यात जलयुक्त शिवार योजनेचा वाटा मोठा आहे. महाराष्ट्रातील या योजनेच्या यशानंतर इतर राज्यांनीही ही योजना स्वीकारली. जलयुक्त शिवार योजनेबरोबरच मागेल त्याला शेततळे, मराठवाडा वॉटर ग्रीड, साताऱ्यातील माण-खटाव तालुक्यासाठी राबवलेली जिहे-कठापूर योजना, तर ५० – ६० वर्षांपासून प्रशासकीय फेऱ्यात अडकलेले निळवंडे धरण मार्गी लावून देवेंद्रजींनी त्या त्या भागातील पाण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी उपाययोजना केल्या. त्यामुळे संबंध महाराष्ट्र त्यांना वॉटर मॅन म्हणून ओळखतो. त्यांनी फक्त योजना जाहीर केल्या नाहीत, तर त्याची काटेकोर अंमलबजावणी करून लोकांना पाणी उपलब्ध करून दिले. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र या भागात पावसाचे प्रमाण कमी असूनही त्यांनी शाश्वत असे जलस्रोत निर्माण केले. त्यामुळेच वॉटर मॅन देवेंद्र फडणवीस हे नाव आता जलक्रांतीचे दुसरे रुप ठरू लागले आहे. त्यांच्या या कामामळे पाणी हा आता संघर्ष राहिला नाही; तर तो आता महाराष्ट्राच्या विकासाचा स्त्रोत ठरू लागला आहे.

संबंधित टाईमलाईन्स

वॉटर मॅन

महाराष्ट्र नदीजोड प्रकल्प: जलसंपत्तीचे प्रभावी व्यवस्थापन आणि दुष्काळ निवारणाचा महत्त्वाचा टप्पा

महाराष्ट्रातील जलसंपत्तीचे नियोजन प्रभावीपणे करण्यासाठी आणि दुष्काळग्रस्त भागांना पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नदीजोड प्रकल्प सुरू करण्यात आला. या संकल्पनेची सुरुवात सर्वप्रथम २००५ मध्ये जळगाव...

जिहे-कठापूर

जिहे कठापूर उपसा सिंचन योजना: राजकीय इच्छाशक्तीचा विजय

सातारा जिल्ह्यातील माण आणि खटाव तालुके गेल्या अनेक वर्षांपासून तीव्र पाणीटंचाईला सामोरे जात होते. अत्यल्प पर्जन्यमानामुळे येथील शेतकरी आणि ग्रामस्थांना कायमच पाण्यासाठी संघर्ष...

जलयुक्त शिवार

दुष्काळी भागाला नवसंजीवनी देणारे जलयुक्त शिवार अभियान

जलयुक्त शिवार योजना हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाकांक्षी जलसंधारण आणि जलव्यवस्थापनाचा प्रकल्प आहे. याची सुरूवात २०१५ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झाली होती. राज्यातील शेतकऱ्यांना...

संबंधित लेख

वॉटर मॅन

तापी मेगा रिचार्ज प्रकल्प: महाराष्ट्र-मध्यप्रदेशचा ऐतिहासिक जलसमन्वय

एकविसाव्या शतकातील महत्त्वपूर्ण जलविकास योजनांमध्ये तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाचे नाव ठळकपणे सामोरे येत आहे. महाराष्ट्र…

वॉटर मॅन | नदीजोड प्रकल्प

नदीजोड प्रकल्प: वॉटरमॅन देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात जलक्रांती अभियान! 

महाराष्ट्रातील जलसंधारण आणि जलव्यवस्थापनात क्रांती घडवणारे महत्त्वाचे पाऊल म्हणजे नदीजोड प्रकल्प. पाण्याच्या तुटवड्याने त्रस्त असलेल्या…

कृषिगाथा | वॉटर मॅन

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेतून १.२५ लाख हेक्टर शेतजमिन सुपीक | Galmukt Dharan Galyukt Shivar Yoajana

महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक धरणे आणि जलसाठे असलेले राज्य म्हणून ओळखले जाते. राज्यात ८५ हजारांहून…

वॉटर मॅन | ऐतिहासिक गाथा | जलयुक्त शिवार

जलयुक्त शिवार: दुष्काळी भागाला जलसमृद्ध करणारी योजना

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार आले. फडणवीस यांनी ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी…

वॉटर मॅन | कृषिगाथा | मागेल त्याला शेततळे

‘मागेल त्याला शेततळे’ योजनेतून साकारली जलक्रांती! | Magel Tyala Shettale Yojana

देवेंद्र फडणवीस यांनी ऑक्टोबर २०१४ मध्ये राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली आणि अवघ्या दहा महिन्यातच…

वॉटर मॅन | मराठवाडा वॉटर ग्रिड

मराठवाड्यातील दुष्काळ इतिहास जमा करणार!

मराठवाडा दुष्काळग्रस्त राहणार नाही; तो एक इतिहास असेल. भविष्यात सुजलाम, सुफलाम मराठवाडा आपल्याला पाहायला मिळेल,…

वॉटर मॅन | जिहे-कठापूर

Jihe Kathapur Yojana : देवेंद्रजींच्या भगिरथ प्रयत्नांनी माणदेशी गंगा अवतरली! | कै. लक्ष्मणरावजी इनामदार उपसा सिंचन योजना

अनेक दशके जी भूमी थेंब थेंब पाण्यासाठी व्याकुळ झाली होती, त्या भूमीत अखेर जलपूजन झाले…

वॉटर मॅन | निळवंडे धरण

निळवंडे धरण कालवे आणि आधुनिक भगीरथ देवेंद्र

३१ में २०२३ हा दिवस अहिल्यादेवी नगरमधील (अहमदनगर) म्हालादेवी, निळवंडे ग्रामस्थांसाठी १५ ऑगस्ट १९४७ पेक्षा…

वॉटर मॅन

Devendra Fadnavis यांच्या Nira Deoghar Dam प्रकल्पाच्या “Water-Politics” मुळे जातीय संघर्ष संपणार

नीरा देवघर प्रकल्प आणि फडणवीसांच्या वॉटर पॉलिटिक्सची चर्चा, शेतं भिजणार आणि जातीय समीकरणं ही जुळणार…