महाराष्ट्राच्या प्रगतीच्या वाटचालीत जे काही ऐतिहासिक टप्पे गाठले गेले, त्यामागे एक दूरदृष्टी असलेले नेतृत्व कायमच सक्रिय राहिले आहे. २०१४ साली मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर...
महाराष्ट्राच्या प्रगतीच्या वाटचालीत जे काही ऐतिहासिक टप्पे गाठले गेले, त्यामागे एक दूरदृष्टी असलेले नेतृत्व कायमच सक्रिय राहिले आहे. २०१४ साली मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर...
महाराष्ट्रातील जलसंपत्तीचे नियोजन प्रभावीपणे करण्यासाठी आणि दुष्काळग्रस्त भागांना पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नदीजोड प्रकल्प सुरू करण्यात आला. या संकल्पनेची सुरुवात सर्वप्रथम २००५ मध्ये जळगाव...
सातारा जिल्ह्यातील माण आणि खटाव तालुके गेल्या अनेक वर्षांपासून तीव्र पाणीटंचाईला सामोरे जात होते. अत्यल्प पर्जन्यमानामुळे येथील शेतकरी आणि ग्रामस्थांना कायमच पाण्यासाठी संघर्ष...
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने सातत्याने देशात परकीय गुंतवणुकीत (Foreign Direct Investment-FDI) राज्याचा पहिला क्रमांक कायम ठेवला आहे. त्यांच्या पहिल्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात (२०१४-२०१९)...
मुंबई कोस्टल रोड प्रकल्प (Mumbai Coastal Road Project) हा शहरातील वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. या...
महाराष्ट्राची उपराजधानी आणि मध्य भारतातील एक महत्त्वाचे शहर म्हणजे नागपूर. नागपूर हे मुंबई-पुण्यानंतर राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. विदर्भाचे हार्ट अशीही त्याची...
देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय प्रवास हा महाराष्ट्राच्या राजकारणातील एक आदर्श उभा करणारा प्रवास आहे. जो सर्वसामान्य कार्यकर्त्याला संघर्षातून विजय मिळवण्याचा मार्ग दर्शवतो. १९९२...
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात इतर मागासवर्गीय घटकांसाठी (Other Backward Class-OBC) विविध प्रकारचे निर्णय घेण्यात आले. या निर्णयांमध्ये ओबीसींच्या आरक्षणाचे संरक्षण आणि त्याच्या वाढीसाठी विशेष...
नागपूर, विदर्भ आणि मराठवाडा सारख्या मागासलेल्या भागांचा विकास साधण्याच्या दृष्टिने मुंबई आणि नागपूर यांना थेट जोडणारा रस्ता असावा, अशी कल्पना देवेंद्रजींच्या डोक्यात २० वर्षांपासून रेंगाळत...
जलयुक्त शिवार योजना हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाकांक्षी जलसंधारण आणि जलव्यवस्थापनाचा प्रकल्प आहे. याची सुरूवात २०१५ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झाली होती. राज्यातील शेतकऱ्यांना...
पुणे मेट्रो ही आपल्या ऐतिहासिक पुण्याला आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या दिशेने नेणारा एक मोठ्ठा टप्पा आहे. वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येला सेवा पुरविण्यासाठी, शहरातील वाहतुकीच्या...
मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील एक अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण विषय आहे. या विषयाबाबत १९८२ मध्ये सर्वप्रथम अण्णासाहेब पाटील यांनी मोर्चा काढला होता. त्यानंतरही अनेक आंदोलने...
महाराष्ट्राची वाढत्या विजेची गरज भागविण्यासाठी आणि पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मितीला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. ऊर्जा क्षेत्रातील विविध प्रकारचे...
नागपूर हे भारताच्या मध्यवर्ती भागात स्थित असल्यामुळे त्याचे ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे. वाहतूक, व्यापार आणि संपर्काच्या दृष्टिने नागपूर नेहमीच महत्त्वाचे केंद्र राहिले आहे....
वाढवण बंदर हे महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील एक प्रस्तावित बंदर आहे. भारत आणि महाराष्ट्राच्या दृष्टिने हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेल्या...
मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी असून, दिवसेंदिवस वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे इथल्या वाहतुकीवर प्रचंड ताण येत आहे. दररोज लाखो मुंबईकर बस, रेल्वे, टॅक्सी, ऑटो अशा...
महाराष्ट्रातील दिव्यांग नागरिकांच्या हक्कांसाठी आणि कल्याणासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री म्हणून घेतलेल्या निर्णयांनी सामाजिक न्यायाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. पहिली...
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात विविध सांस्कृतिक आणि पारंपरिक उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न झाला. त्यातील एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे दहीहंडी या पारंपरिक आणि...
महाराष्ट्रातील नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी राज्य सरकारने सुरू केलेला हा एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी. या उपक्रमाचा उद्देश आर्थिक दृष्ट्या दुर्बल...
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. जी महिलांच्या आर्थिक सबलीकरण आणि सामाजिक उन्नतीसाठी सुरू करण्यात आली आहे. सध्या ही...
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम (CM Fellowship Program) हा महाराष्ट्र सरकारने उच्चशिक्षित आणि उत्साही तरुणांना थेट सरकारच्या धोरणांमध्ये आणि विकासात्मक प्रकल्पांमध्ये सहभागी होण्यासाठी उपलब्ध करून दिलेली एक...
समाजातील सर्वाधिक दुर्बल घटकांना विशेषत: अनाथ मुलांना, शिक्षण आणि नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एप्रिल २०१८ मध्ये अनाथ मुलांसाठी खुल्या प्रवर्गातून...
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदावर असताना धनगर समाजासाठी काही महत्त्वपूर्ण पावले उचलली होती. मुख्यमंत्री होण्यापूर्वीसुद्धा देवेंद्रजींनी आपल्यापरीने धनगर समाजाला आरक्षण आणि इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी...